Caste Census India : जातीनिहाय जनगणना: खरंच गरज आहे का?"

Rashmi Mane

जातीनिहाय जनगणना म्हणजे काय?

जातीनिहाय जनगणना म्हणजे लोकसंख्येची मोजणी करताना त्यांच्या जातीनुसार वर्गीकरण करणे.

Caste Census in India | Sarkarnama

भारतामध्ये याआधी कधी झाली?

स्वातंत्र्यानंतर 1931 मध्ये शेवटची जातीनिहाय जनगणना झाली होती. त्यानंतर फक्त अनुसूचित जाती-जमातींची मोजणी होत आहे.

India Census | Sarkarnama

जातीनिहाय जनगणनेची गरज का वाटते?

सरकारी योजनांचा लाभ खरच गरजूंना मिळतो का हे ठरवण्यासाठी डेटा आवश्यक असतो.

India Census | Sarkarnama

राजकीय पक्षांचा दृष्टिकोन

बिहार, महाराष्ट्र, ओडिशा आदी राज्यांतील काही पक्ष जातीजनगणनेची मागणी करत आहेत, तर काही विरोधात आहेत.

India Census | Sarkarnama

ओबीसी समाजाची प्रमुख मागणी

OBC वर्गाला त्यांचा वास्तविक लोकसंख्येप्रमाणे हक्क मिळावा यासाठी ही जनगणना महत्त्वाची ठरते.

Census in India | Sarkarnama

सरकारची भूमिका

केंद्र सरकारने संमिश्र भूमिका घेतली असून, काही राज्य सरकारांनी स्वतंत्र जातीनिहाय सर्वेक्षण सुरू केले आहे.

India Census | Sarkarnama

विवाद काय आहेत?

जातीनिहाय आकडेवारीमुळे समाजात द्वेष वाढू शकतो, जातीय तणाव निर्माण होऊ शकतो असा युक्तिवाद काहींनी मांडला आहे.

Caste census India | Sarkarnama

सामाजिक न्याय की राजकारण?

जातीनिहाय जनगणना ही खरंच सामाजिक न्यायासाठी आहे की निवडणुकीच्या राजकारणासाठी? अशीही चर्चा सध्या सुरु आहे.

India-Census | sarkarnama

CM Relief Fund : उपचार खर्चाची चिंता? मिळवा सरकारी मदत! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेसाठी असा करा अर्ज 

येथे क्लिक करा