India Vs Bharat : इंडिया की भारत ? जाणून घ्या, काय सांगते भारताची राज्यघटना ?

Rashmi Mane

'इंडिया' की भारत

देशाचे नाव इंडिया असावे की भारत याबद्दल चांगलाच वाद पेटला आहे.

India vs Bharat controversy | Sarkarnama

नवा वाद

'G - २०' शिखर परिषदेच्या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांच्या पदाचा उल्लेख 'प्रेसिडंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडंट ऑफ भारत' करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

India vs Bharat controversy | Sarkarnama

टीकेची झोड

काँग्रेसनं ही बाब निदर्शनास आणत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या टीकेनंतर मोदी सरकार देशाचं नाव बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

India vs Bharat controversy | Sarkarnama

रंजक इतिहास

खरं तर भारताच्या नावामागे एक रंजक इतिहास आहे. भारत या नावाचा उल्लेख प्राचीन काळापासून केला जातो.

India vs Bharat controversy | Sarkarnama

संविधानात उल्लेख

पण भारत हे नाव पहिल्यांदा पोर्तुगीज संशोधकांनी 16 व्या शतकात वापरले.

India vs Bharat controversy | Sarkarnama

भारत हा राज्यांचा संघ

18 सप्टेंबर 1949 रोजी जेव्हा डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या मसुद्यात सुधारणा केली आणि कलम 1 नुसार भारत म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल असे म्हटले होते.

India vs Bharat controversy | Sarkarnama

'इंडिया म्हणजे भारत'

बऱ्याच चर्चेनंतर भारतीय संस्कृती, भारतीय भाषांमध्ये लिहिलेले ऐतिहासिक साहित्य, धार्मिक ग्रंथ, लोकांच्या श्रद्धा, त्यांच्या संलग्नता आणि भावना लक्षात घेऊन भारत या शब्दाला योग्य तो सन्मान दिला जाईल, असे ठरले. या सर्व बाबींचा विचार करूनच भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच 'भारत' असे लिहिले आहे.

India vs Bharat controversy | Sarkarnama

Next : शिव-शक्ती परिक्रमेच्या तिसऱ्या दिवशी पंकजा मुंडेंनी घेतले जेजुरीच्या खंडोबारायाचे दर्शन...