Mangesh Mahale
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हे पहिले युद्ध. काश्मीरच्या भूभागावरून हे युद्ध झाले. भारत-पाक यांच्यात सीमा रेषा आखण्यात आली होती. 436 दिवस हे युद्ध सुरू होतं.
भारत-पाकिस्तानमध्ये दुसरं युद्ध. 50 दिवस हे युद्ध चाललं. ऑपरेशन जिब्राल्टरद्वारे पाकिस्तानने घुसखोरी केली होती. ताश्कंद करार झाला. हे युद्धही काश्मीरच्या मुद्द्यावरूनच झालं होतं.
भारत-पाकिस्तान दरम्यान तिसरं युद्ध झालं. या युद्धाचा परिणाम म्हणजे स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. 13 दिवसाचं हे युद्ध बांगलादेशाच्या निर्मितीनंतरच थांबलं.
अडीच महिने कारगिल युद्ध सुरु होतं. पाकिस्तानी सैनिक अन् दहशतवाद्यांनी काश्मीर सेक्टरमध्ये घुसखोरी केली होती.त्यामुळे हे युद्ध झालं होतं.
चारही युद्धांमध्ये सर्वात अधिक काळ चाललेलं युद्ध म्हणजे काश्मीर युद्ध होतं. ते जवळपास 14 महिने चाललं. सर्वात कमी काळ चाललेलं युद्ध 1971चं होतं. ते 13 दिवस चाललं होतं.
भारताने तीन युद्धे जिंकली (1947-48, 1965 आणि 1971).1999 चे कारगिल युद्ध भारताने जिंकले. 1947-48 युद्धात कोणालाही स्पष्ट विजय मिळाला नाही.