Rashmi Mane
भारत हा विविध संस्कृतीचा आणि परंपरांचा देश आहे जो प्रशासकीयदृष्ट्या अनेक जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे.
भारतामध्ये एकूण 700 पेक्षा अधिक जिल्हे आहेत, पण त्यातील सर्वात मोठा जिल्हा कोणता हे तुम्हाला माहीत आहे का?
कच्छमध्ये वाळवंटी प्रदेश, मिठाचे रण (रण ऑफ कच्छ) आणि जैवविविधतेने समृद्ध भाग आढळतो.
रणोत्सव, वन्यजीव अभयारण्ये, आणि स्थानिक संस्कृतीमुळे कच्छ पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
कच्छ हा पाकिस्तानच्या सीमेवर वसलेला असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा जिल्हा मानला जातो.
कच्छचे क्षेत्रफळ काही लहान देशांपेक्षा जास्त आहे! उदा. नेदरलँड्सपेक्षा कच्छ मोठा आहे.
कच्छ जिल्हा केवळ भारतातील सर्वात मोठा जिल्हा नाही, तर तो एक संस्कृती, निसर्ग आणि सुरक्षेचं अनोखं मिश्रण आहे!