अनुराधा धावडे
शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी 13 डिसेंबर 1988 रोजी लग्नगाठ बांधली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अमीता चव्हाण यांनी14 मे 1984 रोजी लग्नगाठ बांधली.
किरीट सोमय्या यांनीही मेधा सोमय्या यांच्याशी प्रेमविवाह केला आहे. 18 मार्च 1979 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 11 डिसेंबर 1990 रोजी शर्मिला ठाकरे यांच्याशी विवाहबद्ध झाले.
राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि अश्विनी कोल्हे 6 December 2007 रोजी विवाहबद्ध झाले.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि ऋता आव्हाड यांनीही प्रेमविवाह केला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही सीमा आठवले यांच्याशी प्रेमविवाह केला आहे. 16 मे 1992 रोजी दोघांनीही लग्नगाठ बांधली.