संभाजी भिंडेंनी 'ती' आंब्याची गोष्ट पुन्हा एकदा सांगितली..

Ganesh Sonawane

आंबे खाल्ल्यानंतर मुले होतात

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात आंबे खाल्ल्यानंतर मुले होतात असे विधान केले होते.

Sambhaji Bhide Guruji | Sarkarnama

चर्चेचा विषय ठरला

भिंडे यांच्या या विधानानंतर राज्यात प्रचंड वाद उफाळून आला होता. हा विषय संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता.

Sambhaji Bhide Guruji | Sarkarnama

आब्यांची गाथा पुन्हा एकदा

नाशिकच्या राणेनगर येथे नुकतेच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना भिंडेंनी आंब्याची गाथा पुन्हा सांगितली. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या त्या वादग्रस्त विधानाची आठवण उपस्थितांना झाली.

Sambhaji Bhide Guruji | Sarkarnama

अर्धवट भाग पसरवला

मी एके ठिकाणी बोललो, त्यातील अर्धवट भाग काढून तो आंबा खा, मुले होतील म्हणून पसरवून दिले होते असं भिडे म्हणाले.

Sambhaji Bhide Guruji | Sarkarnama

तो अनुभव होता

परंतु प्रत्यक्षात मला एका नागरिकाने त्याला जो आलेला अनुभव होता, तो मला सांगितल्याचे मी नमूद केले होते.

Sambhaji Bhide Guruji | Sarkarnama

तो माणूस आजही अस्तित्वात

मात्र, ज्याला कुणाला खातरजमा करायची असेल, तो माणूस आजही अस्तित्वात आहे.

Sambhaji Bhide | Sarkarnama

जाऊन चव चाखावी

ज्याला कुणाला आंबा खायचा असेल त्याने तिथे जाऊन आंब्याची चव चाखावी, असे म्हणत भिडे यांनी आपल्या जुन्या वक्तव्याचा खुलासा केला.

Sambhaji Bhide Guruji | Sarkarnama

पुन्हा नवीन विधान

सर्वधर्म समभाव म्हणजे षंढपणा असून हा प्रकार म्हणजे ना धड स्री ना पुरुष म्हणजेच नपुसंकपणा असल्याचं नव्याने विधान त्यांनी केलं आहे.

Sambhaji Bhide Guruji | Sarkarnama

NEXT : फडणवीस सरकारची मोठी घोषणा, राज्याचे स्टार्टअप धोरण जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

Maharashtra Cabinet Decisions | Sarkarnama
येथे क्लिक करा