Central Government Decision : केंद्र सरकारने बदलल्या ब्रिटिशकालीन 'या' सहा गोष्टी...

Rashmi Mane

जाणून घ्या

केंद्र सरकारने ब्रिटीशकाळातील कोणत्या सहा गोष्टी केंद्र सरकारने बदलल्या.

Central Government decision | Sarkarnama

संसद भवन

ब्रिटिशांनी बांधलेल्या संसद भवनाच्या जागी नवीन संसद भवन बांधण्यात आले आहे.

Central Government decision | Sarkarnama

भारतीय न्याय संहिता

ब्रिटीश काळापासून लागू असलेल्या भारतीय दंड संहितेची जागी भारतीय न्याय संहिता कायदा अस्तित्वात आला.

Central Government decision | Sarkarnama

कर्तव्य पथ

राजपथाचे नाव बदलून कर्तव्य पथ असे करण्यात आले आहे.

Central Government decision | Sarkarnama

अमृत उद्यान

दिल्लीतील मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान करण्यात आले आहे.

Central Government decision | Sarkarnama

सुभाषचंद्र बोस पुतळा

इंडिया गेट जवळ असलेल्या ब्रिटिश 'किंग जॉर्ज' यांच्या पुतळ्याच्या जागी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे.

Central Government decision | Sarkarnama

नौदलाच्या ध्वजावरील चिन्ह

भारतीय नौदलाच्या ध्वजावर 'सेंट जॉर्ज क्रॉस' यांच्या चिन्ह काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेत नवीन चिन्ह लावण्यात आले आहे.

Central Government decision | Sarkarnama

Next : 'बीजेपी' महिला ब्रिगेडचा दमदार चेहरा, कोण आहेत 'श्वेता शालिनी'?