Water crisis : हंडाभर पाण्यासाठी जीवच द्यायचं राहिलाय..! साहेब, हे महाराष्ट्रात घडतंय...

Rashmi Mane

पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष

नाशिक जिल्हातील बोरीचीबारी इथे महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो.

Water crisis in Nashik | Sarkarnama

मंत्री असूनही परिस्थिती बदललेली नाही

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातील हा भाग आहे. पण पाणीटंचाईची समस्या अजूनही तशीच आहे.

Water crisis in Nashik | Sarkarnama

पाण्यासाठी उन्हाळ्यात वणवण

गुजरात सीमेलगतचा हा भाग दर उन्हाळ्यात टंचाईने होरपळतो. पावसाळ्यात भरून वाहणाऱ्या नद्या काही महिन्यांतच ओसाड होतात.

Water crisis in Nashik | Sarkarnama

संपन्न गुजरात, तहानलेलं नाशिक

झरी आणि अन्य नद्या भरून वाहतात… पण त्यांचं पाणी गुजरातकडे वळतं. नाशिकचा हा भाग मात्र कोरडाच राहतो.

Water crisis in Nashik | Sarkarnama

केवळ घोषणांचं गाजर

गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी अनेक वर्षांपासून घोषणा चालू आहेत. पण प्रकल्पांना केंद्राची मंजुरी नाही.

Water crisis in Nashik | Sarkarnama

गिरीश महाजन – पण उपाय नाही

विशेष म्हणजे या विभागाशी संबंधित जलसंपदा विभाग येथील पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याच अत्याधित राहिलेला आहे.

Water crisis in Nashik | Sarkarnama

गुजरातला झुकतं माप?

आरोप आहेत की भाजप गुजरातच्या दबावाखाली आहे. पाणी गुजरातला वळवण्यामागे पडद्यामागे डावपेच सुरू आहेत.

Water crisis in Nashik | Sarkarnama

प्रश्न अजूनही तसाच… उत्तर कधी?

वर्षानुवर्षे फक्त घोषणा – कृती शून्य. या भागाला खरंच न्याय कधी मिळणार?

Water crisis in Nashik | Sarkarnama

Next : दिल्लीत अमेरिकी उपराष्ट्राध्यक्षांचे जल्लोषात स्वागत! भारत-अमेरिका संबंधांना मिळणार नवं वळण? पाहा फोटो!

येथे क्लिक करा