केंद्र सरकारच्या ट्रॅक्टरवर EDR आणि GPS बसवण्याच्या नव्या अधिसूचनेविरोधात माजी मंत्री सत्यजीत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. शेतकऱ्यांवर 25-30 हजारांचा आर्थिक बोजा पडणार असल्याचा आरोप करत त्यांनी 18 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन केले. राज्य सरकारनेही भूमिका घ्यावी, अन्यथा ट्रॅक्टर मोर्चाची तयारी असल्याचे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.