अधिकारी फोन उचलत नाही, मग काय.. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतला भन्नाट निर्णय

Ganesh Sonawane

बदली झाल्यावर फोन उचलत नाही

अधिकारी फोन उचलत नाहीत किंवा अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर संपर्कास अडचणी येतात अशी शेतकऱ्यांची तक्रार असते.

Farmer Scheme | Sarkarnama

कृषीमंत्र्यांनी निर्णय घेतला

या पार्श्वभूमीवर अधिकारी जरी बदलला तरी फोन नंबर तोच असावा यासाठी कृषीमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला.

Farmer Scheme | Sarkarnama

सिम कार्डचे वाटप

कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृषी विभागाकडून १३ हजार १४१ सिम कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

Sim Card | Sarkarnama

महिन्याकाठी २४ लाख

एका सिम कार्डसाठी प्रति महिना १९५.३० रुपये खर्च येणार असून यामुळे महिन्याकाठी कृषी विभागाला २४ लाख रुपये बिल भरावे लागणार आहे.

Farmer Scheme | Sarkarnama

संवाद साधणे होणार सोपे

शेतकऱ्यांना संवाद साधण्यास सोपे व्हावे म्हणून राज्यातील सर्व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना हे सिम कार्ड देण्यात येणार आहे.

Farmer Scheme | Sarkarnama

बदली झाली तरी नंबर तोच

त्यामुळे अधिकाऱ्यांची बदली झाली तरीही त्या जागेवर येणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांना तो नंबर किंवा सिम कार्ड देण्यात येणार आहे.

Farmer Scheme

शेतकऱ्यांचे नुकसान

'कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधता न आल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Farmer Scheme | Sarkarnama

योजनेपासून वंचित

शेतकऱ्यांना एखाद्या मार्गदर्शनाची गरज असेल आणि अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक बदलला असेल तर शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागते.

Farmer Scheme | Sarkarnama

कृषीमंत्र्यांचा निर्णय

अधिकाऱ्यांना एकच नंबर असावा म्हणून ही योजना महावितरणच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे अशी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Dattatray Bharane | Sarkarnama

NEXT : अवघ्या 25 व्या वर्षी भाजपने बिहार विधानसभेसाठी उमेदवारी दिलेल्या मैथिली ठाकूरची एकूण संपत्ती किती?

Maithili Thakur | Sarkarnama
येथे क्लिक करा