Rashmi Mane
गेल्या 45 वर्षांत चार कर्तबगार आमदारांचे अपघाती निधन. नियतीने या जिल्ह्याला का दिला हा शाप?
या चौघांच्या निधनात एक समान धागा होता तो म्हणजे अपघात. जिल्ह्याच्या राजकीय नेतृत्वावर अपघाताचा शाप का?
रेणापूरचे दोन वेळा आमदार. मुंबईत रहस्यमय अपघातात मृत्यू. अजातशत्रू नेते. शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक.
पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री. दिल्लीतील कार अपघातात मृत्यू. बीडच नव्हे, मराठवाड्यालाही मोठा धक्का.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे ‘शिवसंग्राम’चे नेते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात. जनतेशी खऱ्या अर्थाने जोडलेले नेतृत्व.
माजलगावचे माजी आमदार. सामान्य घरातून आलेले, मितभाषी व लोकाभिमुख. अपघातात अकाली मृत्यू.
या सर्व नेत्यांचे वैशिष्ट्य ते साध्या घरातून आलेले होते, आणि शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढले.
विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, राजीव सातव यांच्यासारखे नेतेही अकाली गेले. मराठवाड्याच्या राजकारणात आज मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे नेते गेले असले तरी त्यांची कार्ये, विचार आणि प्रेरणा पुढच्या पिढ्यांना दिशा देत राहतील.