Rashmi Mane
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांचे राज्यमंत्री भागवत कराड आणि पंकज चौधरी यांच्यासमवेत गुरुवारी सकाळी संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात गेल्या गेल्या होत्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन शुभ म्हणून त्यांच्या हस्ते दही-साखर खाऊन अर्थसंकल्पाची सुरुवात केली.
अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांचा हा सहावा आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असेल.
गेल्या तीन वर्षांत, एक नवीन उदयास आली आहे, ज्यामध्ये अर्थमंत्री बजेट दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टॅबमध्ये घेऊन येतात.
संसदेत त्यांच्या महत्त्वपूर्ण भाषणापूर्वी सीतारामन अर्थ मंत्रालयात पोहोचल्या.
कागदविरहित स्वरूपात बजेटचे दस्तऐवज घेऊन सीतारमण आपल्या सहकार्यांसोबत माध्यमांसमोर आल्या.