Pradeep Pendhare
कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हा 2011-12 च्या सुमारासचे अण्णा आंदोलनाचा 'भाग-2', अशी सोशल मीडियावर टीका होत आहे.
दिल्ली, पुणे, लखनौ, अमृतसर, हैदराबाद, बंगळुरू नंतर जयपूर इथं सीजेपीचे आंदोलन झाली आहे.
काॅक्रोचमध्ये संघ-भाजपच घुसखोरीसह सर्व शक्यता व संभाव्य मर्यादा आहेत, असे कॉक्रोचच्या आंदोलनावर टीका होते.
गाजराच्या पुंगीसारखं याकडे काॅक्रोचच्या आंदोलनाकडे पाहिले जात असून, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली, असं म्हटलं जात आहे.
फक्त सोशल मीडिया हायप, ग्राउंडवर काहीच नाही, असे काॅक्रोचच्या आंदोलनाकडे पाहिले जाते.
फॉलोअर्समध्ये बॉट्स किंवा कृत्रिम वाढीचा आरोप होत असून, हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला.
संस्थापक अभिजीत दिपके आहे की, जनता पार्टी म्हणत एका व्यक्तीचे डिजिटल कॅम्पिंग वाटते. टीम, संघटना किंवा व्यापक नेतृत्व दिसत नाही.
CJP मुख्यतः भाजप आणि केंद्र सरकारवरच निशाणा साधते. त्यामुळे हे स्वतंत्र युवक आंदोलन नसून एखाद्या विशिष्ट राजकीय विचारधारेकडे झुकलेले अभियान आहे.
बेरोजगारी, परीक्षा पेपर लीक, महागाई यांसारख्या खऱ्या समस्यांचा वापर करून व्हायरल डिजिटल ब्रँडिंगचा गंभीर आरोप होत आहे.
अभिजीत दिपके यांच्यावर जयपूर इथं झालेला हल्ला हा पब्लिसिटी वाढवणारा राजकीय स्टंट होता असा देखील चर्चा सुरू झाली आहे.