Chetan Zadpe
मणिपूर-नागालँड नंतर काँग्रेसची न्याय यात्रा आसाममध्ये दाखल. यावेळी लोकांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले.
आसाममध्ये राहुल गांधी यांचे महिला वर्गाकडून स्वागत करण्यात आले.
या यात्रे दरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत तरुण कार्यकर्त्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
आसाममध्ये ही न्याय यात्रा पोहचताच लोकांनी यावेळी तुफान गर्दी केली.
आसममध्ये एका ठिकाणी राहुल गांधीनी छोटेखानी सभेत उरस्थित जनसमुदायास संबोधित केले.
आसाममध्ये राहुल गांधी यांच्यासोबत आसाममधील काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
'तुमच्या वेदना, तुमच्या समस्या आणि तुमच्यावर होत असलेला भयंकर अन्याय समजून घेणे हा आमच्या न्याय यात्रेचा उद्देश आहे, असे यावेळी राहुल गांधी म्हणाले.
आसामचे मुख्यमंत्री हे भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, त्यांनी द्वेषाच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटले आहे. पण पैशाची ताकद आसामच्या लोकांच्या शक्तीला पराभूत करू शकत नाही, अशी टीकाही राहुल गांधींनी केली.