CM Arvind Kejriwal: पाच मागण्या पूर्ण केल्यास राजकारण सोडणार; केजरीवालांनी काय मागण्या केल्या ?

Ganesh Thombare

हरयाणात सभा

हरयाणातील जींद या ठिकाणी अरविंद केजरीवालांची जाहीर सभा पार पडली.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

पाच मोठ्या मागण्या

या सभेत बोलताना केजरीवालांनी पाच मोठ्या मागण्या केल्या.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

...तर राजकारण सोडणार

आपल्या पाच मागण्या पूर्ण झाल्यास राजकारण सोडण्याचं विधान.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

पहिली मागणी कोणती ?

देशात गरीब-श्रीमंत या सर्वांना सारखं आणि चांगलं शिक्षण द्या.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

दुसरी मागणी कोणती ?

देशातील सर्वांना मोफत आणि चांगला उपचार मिळावा.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

तिसरी मागणी कोणती ?

देशातील महागाई कमी करा.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

चौथी मागणी कोणती ?

प्रत्येकाला रोजगार द्या.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

पाचवी मागणी कोणती ?

सर्वांना मोफत आणि 24 तास वीज द्या.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

मागण्या पूर्ण केल्या तर...

वरील पाच मागण्या पूर्ण केल्या तर आपण राजकारण सोडू, असं ते म्हणाले.

CM Arvind Kejriwal | Sarkarnama

Next : सिव्हिल इंजिनिअरिंग असलेले बिहारचे नवे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा कोण ?

Vijay Sinha | Sarkarnama