Rename Cities in Maharashtra : राज्य सरकारने 'या' आठ शहरांच्या नामांतरनाचा निर्णय घेत दिली नवी ओळख; पाहा यादी

Aslam Shanedivan

भाजप सरकार

केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून अनेक शहरांच्या नामांतरनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rename Cities in Maharashtra | Sarkarnama

राजधानी दिल्ली

यात राजधानी दिल्लीतील औरंगजेब रोडचा समावेश असून माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं आहे. तसेच बेंगलोरचं नाव बदलून बेंगळुरू करण्यात आलं आहे.

Rename Cities in Maharashtra | Sarkarnama

महाराष्ट्रातील शहर

तसेच राज्यातील सुमारे आठ शहरांची नावे देखील बदलण्यात आली असून यात अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादचाही समावेश आहे

Rename Cities in Maharashtra | Sarkarnama

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर

आता नव्याने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याची मागणी होत असून याचा निर्णय लवकरच होऊ शकतो

Rename Cities in Maharashtra | Sarkarnama

बॉम्बेचे मुंबई

दरम्यान याच्याआधी बॉम्बे या शहराचे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले आहे. तर कल्याण नाव बदलण्याची चर्चा सध्या सुरू आहे

Rename Cities in Maharashtra | Sarkarnama

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर

राज्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर या शहरांसह जिल्ह्यांच्या नावात बदल करण्यात आला असून ती अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि अहिल्यानगर असे करण्यात आली आहेत.

Rename Cities in Maharashtra | Sarkarnama

चंद्रपूर

तसेच यापूर्वी चांदा असे नाव असणाऱ्या शहराचे नाव आता बदलून चंद्रपूर करण्यात आले आहे.

Rename Cities in Maharashtra | Sarkarnama

या शहरांचीही नावे बदलणार?

राज्यातील काही शहरांच्या नावात बदल करण्यात आल्यानंतर आता मालेगाव (नाशिक) आणि मीरा-भाईंदर (ठाणे) या शहरांच्या नावात बदल करण्याची मागणी होत आहे.

Rename Cities in Maharashtra | Sarkarnama

Sharad Pawar : शेतकऱ्याने शरद पवारांना भेट दिला 3 किलोचा 'शरद मॅंगो', पाहा फोटो...

आणखी पाहा