१९३५- फाॅक्स माॅथ विमानाद्वारे मुंबई-नागपूर-जमशेदपूर या मार्गावरच्या हवाई टपाल सेवेला प्रारंभ.१९६८ - मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला.१९६८ - माजी पंतप्रधान राजीव गांधी - सोनिया गांधी यांचा विवाह आजच्याच दिवशी पार पडला..१९८८ - जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या भारतीय बनावटीच्या २५० कि.मी. पल्ल्याच्या 'पृथ्वी' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.१९९६ - स्वर्गादारातील ताऱ्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.२०१२ - प्रयोगशील शेतकरी व तत्त्वनिष्ठ समाजसेवक अच्युतराव भास्करराव ऊर्फ भाऊकाका आगाशे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन.२०१६ - जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन.NEXT सलग 4 वेळा UPSC क्रॅक करूनही IAS होण्याचे स्वप्न अपूर्ण पण हिंमत नाही हारली, शेवटी अधिकारी झालाच! .येथे क्लिक करा