Rashmi Mane
त्रिभाषा सूत्राविरोधात राज्यभर चळवळ उभी करणारे कार्यकर्ते!
16 एप्रिल 2025 रोजी शिक्षण विभागाने 1ली ते 5वीपर्यंत हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केली होती. या निर्णयाला तीव्र विरोध झाला.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द केले.
हा लोकशक्तीचा आणि अस्मितेचा विजय होता.
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष. मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख.
25+ वर्षांचा अध्यापन आणि भाषिक चळवळीतील अनुभव.
मराठी शाळा, भाषा आणि संस्कृतीसाठी चळवळींचं नेतृत्व करण्यात पवार नेहमीच सक्रिय होते. लेखक, पत्रकार, वक्ता, भाषांतरकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची ओळख होती.
महाराष्ट्र शासनात विशेष कार्यकारी अधिकारी. ग्लोबल इंडिया नेटवर्कचे सदस्य.
भारतीय भाषांच्या सबलीकरणासाठी मंचाचे संस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे.
बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार
माधव जूलियन मराठी भाषा प्रचारक पुरस्कार
मराठी भूषण पुरस्कार
उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार (2020)
कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार (2021)