E- Passport : ई-पासपोर्टमुळे काय बदलणार? ट्रॅव्हलिंग होणार अजून सोपे!

Rashmi Mane

भारत ई-पासपोर्ट युगात प्रवेश!

भारत आता चिप-आधारित बायोमेट्रिक ई-पासपोर्ट वापरणाऱ्या 120+ देशांच्या यादीत सामील झाला आहे.

E- Passport | Sarkarnama

ई-पासपोर्ट म्हणजे काय? जाणून घ्या!

हे देशासाठी एक मोठे पाऊल आहे ज्यामुळे आता प्रत्येकजण आंतरराष्ट्रीय स्तरावर सहज प्रवास करू शकेल.

E- Passport | Sarkarnama

ई-पासपोर्ट म्हणजे काय?

हा एक आधुनिक पासपोर्ट आहे ज्यामध्ये RFID चिप व अँटेना असतो. यात तुमची नाव, जन्मतारीख, फोटो, पासपोर्ट नंबर आणि बायोमेट्रिक माहिती सुरक्षितरीत्या संग्रहित असते.

E- Passport | Sarkarnama

तुमची माहिती आता अधिक सुरक्षित

यामध्ये BAC, PA व EAC यांसारख्या जागतिक सुरक्षा प्रणालींचा वापर केला जातो — फसवणूक व छेडछाड थांबवण्यासाठी.

E- PassportE- Passport | Sarkarnama

प्रवास झाला अधिक जलद आणि सुलभ

ई-पासपोर्टमुळे ई-गेट्सवर ओळख पटकन पटते, मॅन्युअल तपासणी कमी होते, आणि वेळ वाचतो.

E- Passport | Sarkarnama

सीमांची सुरक्षा – आता अधिक बळकट

चिपमधील माहितीमुळे बनावट पासपोर्ट्स ओळखता येतील आणि प्रवेश नियंत्रण अधिक प्रभावी होईल.

E- Passport | Sarkarnama

भारताची जागतिक स्तरावर उंच झेप

International Civil Aviation Organization चे आंतरराष्ट्रीय मानके पाळून भारताने हा टप्पा गाठल्यामुळे जागतिक सुरक्षा मजबूत होईल.

E- Passport | Sarkarnama

तुमच्यासाठी फायदेच फायदे!

  • जलद इमिग्रेशन

  • अधिक सुरक्षितता

  • जागतिक प्रवास सुलभ

  • डिजिटल भारतात पुढचे पाऊल

E- Passport | Sarkarnama

Next : देशाशी गद्दारी करणाऱ्या हेरांना काय शिक्षा होते? कायद्यात आहेत 'या' तरतुदी...

येथे क्लिक करा