सरकारनामा ब्यूरो
त्यांच्या घरी गेल्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली होती.
बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सांगून एसीबीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
आपल्यावर झालेली कारवाई चुकीची असून हे सर्व भाजपचं षडयंत्र असल्याची टीका साळवी यांनी केली होती.
निवडणुकीपूर्वीच त्यांची एसीबीकडून चौकशी सुरू होती. आता पुन्हा कुटुंबियांच्यामागे एसीबीचा ससेमिरा लागण्याची भीती साळवींना वाटत आहे.
'ईडी' आणि 'एसीबी'च्या कारवाईमुळे ते उध्दव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.
शिवसेना हे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबात माझे भाऊ, मुलं आहेत. असे म्हणत त्यांनी सेना सोडणार नसल्याचे सांगितले.
त्यांच्या 'योग्यवेळी योग्य निर्णय घेईल' या वक्तव्याच्या उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
IPS Harsh Vardhan : IPS झाला,पण चार्ज घेण्यापूर्वीच भीषण अपघात;'अकाली एक्झिट'घेतलेल्या हर्षवर्धन यांची अशी राहिली 'स्टोरी'