Maharashtra Water Crisis : 'एल-निनोचा प्रभाव, पाणी टंचाईची शक्यता'; फडणवीसांच्या काटेकोरपणाच्या सूचना...

Pradeep Pendhare

पाणी साठ्याचा आढावा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील धरणातील पाणी साठ्याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

Maharashtra Water Crisis | Sarkarnama

653.63 टीएमसी पाणीसाठा

राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे 653.63 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.Maharashtra Water Crisis

Maharashtra Water Crisis | Sarkarnama

अधिकचा पाणीसाठा

गतवर्षीच्या तुलनेत यंदा 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा 551.86 टीएमसी होता.

Maharashtra Water Crisis | Sarkarnama

एल निनोचा प्रभाव

यंदा एल निनोच्या प्रभाव असल्याने पाऊसाची अनियमतेता राहून पुढील वर्षी टंचाईची शक्यता आहे.

Maharashtra Water Crisis | Sarkarnama

पाणी जपून वापरा

या पाणी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Maharashtra Water Crisis | Sarkarnama

परिणामांचे सादरीकरण

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली.

Maharashtra Water Crisis | Sarkarnama

2014 अन् 2015ची परिस्थिती

एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात 2014 मध्ये 12 टक्के, तर 2015 मध्ये सुमारे 14 टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती.

Maharashtra Water Crisis | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Maharashtra Water Crisis | Sarkarnama

Next : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची धमाल.....

येथे क्लिक करा :