शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर ; कोणते शेतकरी पात्र? घ्या जाणून

Ganesh Sonawane

कर्जमाफीची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली.

Maharashtra farm loan waiver | Sarkarnama

अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ही कर्जमाफी करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Maharashtra farm loan waiver | Sarkarnama

कोणते शेतकरी पात्र?

कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असतील हे जाणून घेऊया...

Maharashtra farm loan waiver

2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे.

Farmer | Sarkarnama

थकबाकी

मात्र यात ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र असतील.

Maharashtra farm loan waiver

30 सप्टेंबर 2025

30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार आहे.

Farmer Loan Waiver | Sarkarnama

प्रोत्साहन

नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ (अनुदान) दिले जाणार आहे.

Marathwada Rain Havoc | Wet Drought Criteria | Farmer Loss | Sarkarnama

पात्र शेतकऱ्यांना

थोडक्यात, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्जाची थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Farmer ID | Sarkarnama

NEXT : सचिन तेंडुलकरच्या मुलाच्या लग्नाला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंची हजेरी, पाहा फोटो...

येथे क्लीक करा