krishi Samriddhi Yojana : कोकाटेंनी घोषणा केली ती 'कृषी समृद्दी' योजना काय आहे?

Ganesh Sonawane

कृषी समृद्दी योजना

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतीच शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्दी योजना जाहीर केली आहे.

krishi Samriddhi Yojana | Sarkarnama

उत्पन्न वाढवणे

कृषी समृद्दी योजनेचा मुख्य हेतु शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व शेतीला अधिक शाश्वत बनवणे हा आहे.

krishi Samriddhi Yojana | Sarkarnama

दरवर्षी 5 हजार कोटी

या योजनेच्या माध्यमातून शेती क्षेत्रात दरवर्षी तब्बल 5 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. ज्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आहे.

krishi Samriddhi Yojana

खालील घटकांवर भर

योजनेत पाणी व्यवस्थापन, मृदा आरोग्य, हवामान अनुकूल शेती आणि मूल्य साखळी विकास यासारख्या घटकांवर भर दिला जाणार आहे.

krishi Samriddhi Yojana | Sarkarnama

नैसर्गिक शेतीसाठीही अनुदान

यासोबतच नैसर्गिक शेतीसाठीही स्वतंत्र अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही योजनांमुळे शेती अधिक शाश्वत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारी ठरणार आहे.

krishi Samriddhi Yojana | Sarkarnama

पर्यावरण पूरक शेती

या योजनेमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेती अधिक पर्यावरण पूरक होईल.

krishi Samriddhi Yojana

खर्च कमी करणे

शेतकऱ्यांचा खर्च कमी करुन त्यांचा नफा वाढवणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

krishi Samriddhi Yojana | Sarkarnama

उद्दीष्टे

याशिवाय शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादकता वाढवणे, पिकांमध्ये विविधता आणणे, शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी मूल्य साखळी बळकट करणं, श्वाश्वत शेती पद्दतीला प्रोत्साहन देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

krishi Samriddhi Yojana | Sarkarnama

NEXT : जगातील टॉप 5 शक्तिशाली वायुदलांमध्ये भारताचा समावेश! पाकिस्तान कितव्या स्थानावर?

Top 5 powerful air forces | Sarkarnama
येथे क्लिक करा