Rajendra Prasad: भारताच्या 'या' राष्ट्रपतींना लोक 'बाबू' म्हणत...

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र प्रसाद

बिहारमधील एका छोट्याशा गावातील संस्कृत आणि पर्शियन भाषा अभ्यासकाच्या कुटूंबात दिवंगत नेते राजेंद्र प्रसाद यांचा जन्म झाला होता.

Rajendra Prasad | Sarkarnama

महत्त्वाचे योगदान

भारत छोडो आंदोलन आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

Rajendra Prasad | Sarkarnama

काँग्रेसचे अध्यक्ष

राष्ट्रपती होण्यापूर्वी ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. तसेच भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी आणि अन्न मंत्रिपदही भूषवले आहे.

Rajendra Prasad | Sarkarnama

बाबू म्हणून ओळख

एक हुशार विद्यार्थी असून अन्य क्षेत्रातही उत्तम असल्याने लोक त्यांना राजेंद्र बाबू म्हणत. राष्ट्रपती असतानाही ते आपले जीवन अत्यंत साधेपणाने जगले.

Rajendra Prasad | Sarkarnama

गावातील पहिले व्यक्ती

प्रसाद हे त्यांच्या गावातील पहिले व्यक्ती होते, ज्यांनी त्यावेळी कलकत्ता विद्यापीठात प्रवेश मिळवण्यात यश मिळवले होते.

Rajendra Prasad | Sarkarnama

पहिले राष्ट्रपती

भारताच्या स्वातंत्र्यानंतर संविधान लागू केले आणि त्यांनी पहिले राष्ट्रपती म्हणून जबाबदारी स्वीकारली.

Rajendra Prasad | Sarkarnama

'सोमनाथ शिव मंदिर' जीर्णोद्धार

राष्ट्रपती असताना त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाची कामे पार पडली. ज्यात मुख्यत: गुजरातमधील 'सोमनाथ शिव मंदिरा'च्या जीर्णोद्धाराचा समावेश होता.

Rajendra Prasad | Sarkarnama

'भारतरत्न' सन्मानित

उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित केले होते.

Rajendra Prasad | Sarkarnama

राज्यघटनेची निर्मिती

राष्ट्रपती असल्याने त्यांना भारतीय घटना समितीचे अध्यक्षही करण्यात आले. राज्यघटनेच्या निर्मितीतही त्यांचा मोलाचा सहभाग आहे.

Rajendra Prasad | Sarkarnama

Next : भाजपमध्ये प्रवेश करताच रश्मी बागलांकडे 'ही' मोठी जबाबदारी

येथे क्लिक करा