Vasantdada Patil: वसंतदादांनी 'या' कारणासाठी सोडला होता चहा

सरकारनामा ब्यूरो

जनतेच्या मनात आदराचे स्थान

राजकारणाला एक सकारात्मक वळण देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांनी कायमच निरपेक्षपणे कार्य केले. ज्यामुळे जनतेच्या मनात त्यांचे आदराचे स्थान आहे.

Vasantdada Patil | Sarkarnama

केवळ सातवीपर्यंत शिक्षण

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील मिरज या गावी जन्म झालेल्या वसंतदादा यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले.

Vasantdada Patil | Sarkarnama

राजस्थानचे राज्यपाल

चार ववेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या वसंतदादांनी राजस्थानचे राज्यपाल पदही त्यांनी तितक्याच चोख पद्धतीने सांभाळले.

Vasantdada Patil | Sarkarnama

25 वर्षे सांगलीचे नेतृत्व

पहिल्याच निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पुढील 25 वर्षे त्यांनी सांगली जिल्ह्याचे नेतृत्व केले.

Vasantdada Patil | Sarkarnama

वेगवेगळ्या संघटनांवर काम

पक्षाला प्राधान्य देत राजकीय कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या संघटनांच्या अध्यक्षपदावरही उत्तम कारकीर्द गाजवली.

Vasantdada Patil | Sarkarnama

महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्राचे नेतृत्व करताना त्यांनी समाजहिताचे तसेच प्रगतीला चालना देणारे महत्त्वाचे निर्णय घेत सकारात्मक क्रांती घडवून आणली.

Vasantdada Patil | Sarkarnama

विकासावर अधिक भर

पाणी अडवा, पाणी जिरवा हा मंत्र जनतेला देत मुख्यत: शैक्षणिक, आर्थिक, ग्रामीण आणि औद्यागिक विकासावर त्यांनी अधिक भर दिला.

Vasantdada Patil | Sarkarnama

ब्रिटिशांमध्ये दहशत

स्वातंत्र्यलढ्यात टेलिफोनच्या तारा तोडणे, जाळपोळ करणे, ब्रिटिशांच्या सामानांचे नुकसान करणे; तसेच अवजारांचा वापर करून त्यांच्यात दहशत निर्माण करण्याची भूमिका निभावली.

Vasantdada Patil | Sarkarnama

यामुळे चहाचा केला त्याग

कायदेभंग चळवळीदरम्यान सोलापूरमध्ये आपले देशाचे चार युवक शहीद झाले. त्यांची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता.

R

Vasantdada Patil | Sarkarnama

Next : काँग्रेसचा 'हात' ऐनवेळी नाकारणाऱ्या आशाताई शिंदे आहेत तरी कोण?

येथे क्लिक करा