Government Employees KYC :...तर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, वित्त विभागाने थेट परिपत्रक काढले

Roshan More

केवायसी

सरकारी कर्मचाऱ्यांना ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.

E- KYC

...तर पगार नाही

पुढील महिन्यात केवायसी नसलेल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, केवायसी संदर्भात वित्तविभागने परिपत्रक काढले आहे.

केवायसी का?

कोणत्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला दुबार वेतन दिले जाऊ नये यासाठी केवायसीचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Government employees

सेवार्थ प्रणाली

सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून भरली जाते, आणि त्यानुसार वेतन दिले जाते. यामध्ये बँक खाते, कर्मचाऱ्यांचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक नोंदवलेला असतो.

Government employees | sarkarnama

बंधनकारक

केवायसी करणे बंधनकारक आहे. ईकेवायसी पूर्ण न केल्यास संबंधितांना एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन मिळणार नाही.

Sarkarnama

आधारशी संलग्न

ईकेवायसी करताना आधारशी संलग्न असलेलेच बँक खाते देण्यात यावे, असे वित्त विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

Sarkarnama

कोण करणार केवायसी?

कर्मचाऱ्यांना स्वतःच ईकेवायसी पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे.

NEXT : हवाई चप्पल घालणारेही विमानातून उड्डाण करणार? मोदींची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर?

UDAN 2.0 | Sarkarnama
येथे क्लिक करा