भारतात पहिली निवडणूक कधी व कशी झाली होती? घ्या जाणून..

Ganesh Sonawane

1951

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीनं सरकार स्थापनेसाठी 1951 साली पहिली लोकसभा निवडणूक घेण्यात आली. नवीन लोकशाही व्यवस्थेची ही ऐतिहासिक सुरुवात मानली जाते.

First Election in India | Sarkarnama

नो सोशल मीडिया

त्या काळात सोशल मीडिया, टीव्ही, जाहिरातींचा सुळसुळाट नव्हता.
प्रचारासाठी सभा, फलक, पत्रक आणि घराघरांत जाऊन भेटी घेण्यात येत.

First Election in India | Sarkarnama

54 राजकीय पक्ष

पहिल्या निवडणुकीत तब्बल 54 राजकीय पक्ष सहभागी झाले होते.
देशभरातून एकूण 1,874 उमेदवार रिंगणात होते.

First Election in India | Sarkarnama

बॅलेट पेपर

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा प्रश्नच नव्हता — 1951-52 मध्ये मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला. हस्तचिन्ह ओळखीसाठी मतदार बॅलेटवर शिक्का मारत.

First Election in India | Sarkarnama

स्वतंत्र मतपेटी

प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र मतपेटी ठेवण्यात आली.
मतदाराला त्याच्या पसंतीच्या उमेदवाराच्या बॉक्समध्ये मतपत्रिका टाकावी लागत असे.

First Election in India

चिन्ह व नाव

त्या काळी कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मतदाराला देण्यात आलं होतं. उमेदवाराची ओळख चिन्ह व नावावरून केली जात असे.

First Election in India | Sarkarnama

स्वतंत्र बॅलेट पेपर

निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र बॅलेट पेपर व बॉक्सची व्यवस्था केली होती. गावोगाव, दुर्गम भागातही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

First Election in India | sarkarnama

सभांना गर्दी

प्रचारासाठी तंत्रज्ञान नव्हते, पण राजकीय जनसभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असे. पहिली निवडणूक भारताच्या लोकशाहीचा पाया म्हणून आजही गौरवली जाते.

election | Sarkarnama

NEXT : तुम्हाला स्वस्तात इंटरनेट पाहिजे का? WiFi Provider व्हा! स्वत:चा व्यवसाय सुरु करा!

PM Wani Yojana
येथे क्लिक करा