Indian Army Rules : निवृत्त सैनिकाला पुन्हा सैन्यात घेता येतं का? काय आहे नियम

Ganesh Sonawane

तणाव कायम

भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती कायम आहे. पाकिस्तानकडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

India and pakistan war | Sarkarnama

ऑपरेशन सिंदूर

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले आहे. ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

Operation Sindoor | sarkarnama

विशेष परिस्थितीत

भारतीय सैन्याच्या नियमांनुसार, निवृत्तीनंतर विशेष परिस्थितीत कोणत्याही सैनिकाला पुन्हा सेवेत बोलावता येते.

Indian Army | Sarkarnama

1954 चा लष्करी नियम

1954 च्या लष्करी नियमांनुसार, गरज पडल्यास, निवृत्त सैनिकांना केंद्र सरकार पुन्हा सैन्यात सामील करू शकते.

Indian Army | sarkarnama

युद्धजन्य परिस्थिती

पंरतु हे गंभीर परिस्थितीच होऊ शकते. उदा. युद्धजन्य परिस्थिती

Operation Sindoor | sarkarnama

पुन्हा सेवेत रुजू होता येते

सेवानिवृत्त सैनिक पुन्हा सेवेत रुजू होऊन देश सेवा करु शकतात.

Indian Army | Sarkarnama

BSF दल आधी युद्धात उतरते

जेव्हा देशात युद्धासारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा बीएसएफ दल सर्वात आधी युद्धात उतरते.

Border Security Force | Sarkarnama

तर पुन्हा सेवेत घेतले जाईल

भारत- पाकिस्तान युद्ध झाल्यास निवृत्त सेवकांना पुन्हा सेवेत घेतले जाऊ शकते.

Top 5 Indian Army Operations

NEXT : शस्त्रसंधीचं उल्लंघन, कुठं तक्रार होऊ शकते.

Pakistan ceasefire violation | Sarkarnama
येथे क्लिक करा