Rashmi Mane
लालूप्रसाद यादव यांना 1997 मध्ये चारा घोटाळ्यात सीबीआयने अटक केली होती. ते 135 दिवस तुरुंगात होते.
जयललिता यांना 1977 मध्ये अटक करण्यात आली होती. ग्रामपंचायतींसाठी रंगीत टीव्ही खरेदी प्रकरणात घोटाळा करण्याचे आरोप त्यांच्यावर होते.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांना 2001मध्ये अटक करण्यात आली होती.
2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात कनिमोझी यांना 2011 मध्ये अटक करण्यात आली होती.
'ए राजा' यांनी जवळ जवळ एक वर्षाचा काळ तुरुंगात काढला होता.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना 2011 मध्ये जमिनीच्या व्यवहारातून अवैध नफा कमावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
हरियाणाचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओम प्रकाश चौटाला हे जानेवारी २०१३ पासून शिक्षक भरती प्रकरणात तुरुंगात आहेत.