सरकारनामा ब्यूरो
जेआरडी टाटा उद्योग जगतातलं एक मोठं नाव आहे.
1948 मध्ये 'जेआरडी' टाटा यांनी दिल्लीला एअर इंडियाची स्थापना केली.
टाटा यांना लहानपणापासून विमानांची आवड होती.
वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा विमान उडवले.
पायलटचे लायसन्स मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.
वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष बनले.
कामगारांच्या कल्याणासाठी 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अशा महत्त्वाचा योजना त्यांनी राबवल्या.
आशिया खंडातील पहिले कर्करोग रुग्णालय टाटा यांनी सुरू केले.