Rashmi Mane
सामान्य कुटुंबातून आलेल्या साक्षी कुमारी यांनी IPS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायक आहे.
साक्षी कुमारी यांचा जन्म झारखंडमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना देशासाठी काहीतरी मोठं करायचं ठरवलं होतं.
साक्षी यांनी इंजिनिअरिंग केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली आणि जिद्दीने अभ्यास करत आपलं ध्येय साध्य केलं.
UPSC परीक्षेत यश मिळवत त्यांनी IPS पद मिळवलं. देशभरातून त्यांचं कौतुक झालं.
साक्षी केवळ सुंदर नाही, तर कर्तव्यनिष्ठाही आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे.
त्यांचे फोटोज आणि विचार सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे त्या यूपीएससी उमेदवारांसाठी रोल मॉडेल ठरल्या आहेत.
साक्षी कुमारी या आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान असून, महिला सशक्तीकरणाचं जिवंत उदाहरण आहेत.