सरकारी कार्यक्रमांमध्ये 'जन गण मन' आणि 'वंदे मातरम्'चा वापर नेमका कसा केला जातो? नियम माहितीय का?

Jagdish Patil

राष्ट्रगीत

भारतासाठी, 'जन गण मन' हे राष्ट्रगीत आणि 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत ओळख आणि अभिमानाची प्रतीके आहेत.

Jan Gan Man Rules | Sarkarnama

देशभक्ती

ही दोन्ही गीते देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय भावनेचा आविष्कार करतात.

Jan Gan Man Rules | Sarkarnama

उद्देश

या दोन्ही गीतांचा उद्देश एकाच राष्ट्राप्रती आदर आणि भक्ती व्यक्त करणे हाच आहे.

Jan Gan Man, Vande Mataram Usage Rules | Sarkarnama

रवींद्रनाथ टागोर

जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत असून ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे.

Rabindranath Tagore | Sarkarnama

काँग्रेस

27 डिसेंबर 1911 रोजी हे राष्ट्रगीत कोलकाता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथमच गायलं गेलं.

India’s Independence Day | Sarkarnama

वापर

राष्ट्रगीताचा वापर राष्ट्रीय सण, सरकारी कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये करणे अनिवार्य आहे.

Jan Gan Man Vande Mataram Usage Rules | India National Songs | Sarkarnama

वंदे मातरम

तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत असून नुकतंच 7 नोव्हेंबर 2025 रोजी त्याला 150 वर्षे पूर्ण झाली.

Jan Gan Man Vande Mataram Usage Rules | India National Songs | Sarkarnama

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

वंदे मातरम् हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिलं.

Bankim Chandra Chattopadhyay | Sarkarnama

राष्ट्रगीताचा दर्जा

संविधानामध्ये 'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीतासारखाच दर्जा आहे, परंतु ते सरकारी कार्यक्रमांमध्ये गाणे अनिवार्य नाही.

Jan Gan Man Vande Mataram Usage Rules | Sarkarnama

NEXT : काँग्रेसने 'वंदे मातरम्'चे तुकडे केल्याचा PM मोदींचा आरोप, नेमका खरा इतिहास काय?

Congress | Sarkarnama
क्लिक करा