Priyanka Gandhi : काय आहेत 'इंडिया' आघाडीच्या पाच कलमी मागण्या? प्रियांका गांधींनी एक-एक करून सांगितल्या

Akshay Sabale

इंडिया आघाडीची महारॅली -

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीतील रामलीला मैदानावर 'इंडिया' आघाडीनं महारॅलीचं आयोजन केलं होतं.

india bloc maharally | sarkarnama

मोदी सरकारवर हल्लाबोल -

या मेळाव्यातून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी 'इंडिया' आघाडीच्या पाच कलमी मागण्याही प्रियांका यांनी सांगितल्या.

priyanka gandhi | sarkarnama

पहिली मागणी -

भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीत सर्वांना समान संधी सुनिश्चित करावी.

priyanaka gandhi | sarkarnama

दुसरी मागणी -

निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांवरील ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सची कारवाई थांबवावी.

priyanka gandhi | sarkarnama

तिसरी मागणी -

हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ सुटका करावी.

priyanka gandhi | sarkarnama

चौथी मागणी -

विरोधी पक्षांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे प्रयत्न थांबवले पाहिजेत.

priyanka gandhi | sarkarnama

पाचवी मागणी -

इलेक्ट्रोल बाँड्सच्या माध्यमातून भाजपला मिळालेल्या निधीची एसआयटी चौकशी व्हायला हवी.

priyanka gandhi | sarkarnama

NEXT : लोकसभेच्या मैदानात पुन्हा उतरलेले हर्षवर्धन जाधवांचा राजकीय प्रवास कसा?

harshvardhan jadhav | sarkanama
क्लिक करा...