कामांच्या फेरवाटपात जिल्हाधिकाऱ्यांकडे कोणते विषय? तुमच्यासाठी महत्वाची माहिती...

Rajanand More

कायदा-सुव्यवस्था

जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील कामांच्या विषयात सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारकडून कामांचे फेरवाटप. कायदा-सुव्यवस्थेचे जिल्ह्यातील मुख्य नियंत्रण आणि महत्त्वपूर्ण धोरणात्मक विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे असतील.

Maharashtra Government | Sarkarnama

संनियंत्रण

जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे थेट संनियंत्रण व पर्यवेक्षण करणे.

Government Officer | Sarkarnama

गौण खनिज

राजस्व अभियान, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण, अॅग्रीस्टॅक योजना व गौण खनिज.

Sand Mining | Sarkarnama

कायदा-सुव्यवस्था

गृह शाखा (कायदा व सुव्यवस्था, शस्त्र परवाने, स्फोटक परवाने, मनोरंजन वे व्हीडीओ परवानगी).

Police

पुनर्वसन

दुर्बल घटकांवरील अत्याचारांना प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन.

Atrocity-Act | Sarkarnama

अन्न पुरवठा

अन्न व नागरी पुरवठा, सरफेसी कायदा, ज्येष्ठ नागरिक निर्वाह भत्ता कायदा.

Food | Sarkarnama

जनगणना

जनगणना, भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुका, जिल्हा नियोजन आणि रोजगार हमी योजना,

Census of India

आपत्ती

नैसर्गिक आपत्ती व मदत कार्य, सैनिक कल्याण, नगर पालिका प्रशासन, दारूबंदी व उत्पादन शुल्क.

flood | Sarkarnama

NEXT : भाजप नेत्याला भिडणं 'या' IAS अधिकाऱ्याला पडलं महागात

येथे क्लिक करा.