Bharat Gaurav Trains : मराठ्यांच्या शौर्याची रेल्वेमार्गे सफर; काय आहे 'भारत गौरव' ट्रेनची खासियत

Rashmi Mane

ऐतिहासिक प्रवासाची नवी सुरुवात

महाराष्ट्रात सुरू होत आहे भारत गौरव पर्यटक रेल्वे—भारतीय रेल्वेने सुरू केलेली 'भारत गौरव ट्रेन' ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना जोडणारी एक विशेष पर्यटक रेल्वे आहे.

Maharashtra Started Bharat Gaurav Tourist Train | Sarkarnama

मराठा साम्राज्याचा इतिहास अनुभवण्याची संधी

ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पराक्रमी जीवनाशी संबंधित ठिकाणांना भेट देते. जसे की रायगड, प्रतापगड, अजिंक्यतारा आणि पन्हाळा.

Maharashtra Started Bharat Gaurav Tourist Train | Sarkarnama

लक्झरी अनुभवासह सांस्कृतिक यात्रा

भारत गौरव ट्रेनमध्ये आधुनिक सोयीसुविधा, आरामदायक आसनव्यवस्था आणि इन-कोच एंटरटेनमेंटच्या माध्यमातून प्रवाशांना मराठा इतिहासाची झलक अनुभवता येते.

Maharashtra Started Bharat Gaurav Tourist Train | Sarkarnama

कधीपासून सुरू?

या गौरवगाथेचा पहिली ट्रेन 9 जून पासून सुरु होणार आहे. ज्यामध्ये ऐतिहासिक किल्ल्यांची सफर घडवण्यात येईल.

Maharashtra Started Bharat Gaurav Tourist Train | Sarkarnama

पर्यटन आणि देशभक्तीचा संगम

ही ट्रेन केवळ पर्यटन नाही, तर आपल्या इतिहासाची जाणीव करून देणारी एक देशभक्तिपर अनुभवयात्रा ठरते.

Maharashtra Started Bharat Gaurav Tourist Train | Sarkarnama

प्रमुख स्थानके आणि प्रवास मार्ग

ट्रेन मुंबई/पुणे येथून सुरु होऊन कोल्हापूर, सातारा, रायगड, नाशिक व औरंगाबाद यांसारख्या ठिकाणी थांबते.

Maharashtra Started Bharat Gaurav Tourist Train | Sarkarnama

किती दिवसाची आहे ही यात्रा

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) सहा दिवसीय सहलीचे आयोजन केले आहे.

Maharashtra Started Bharat Gaurav Tourist Train | Sarkarnama

Next : जयशंकर यांना मिळालं सर्वोच्च संरक्षण; Z+ सुरक्षा म्हणजे नेमकं काय?

येथे क्लिक करा