महात्मा गांधींना नोबेल शांतता पुरस्कार का मिळाला नाही? पाच वेळा झाले होते नामांकन

Ganesh Sonawane

मारिया मचाडो

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे.

María Corina Machado | Sarkarnama

ट्रम्प यांचे स्वप्न भंगले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हा पुरस्कार आपल्याला मिळावा अशी मागणी केली होती पण तो त्यांना मिळाला नाही.

Donald Trump | Sarkarnama

गांधीनाही मिळाला नाही

जगभरात शांती आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांनाही हा पुरस्कार दिला गेला नाही.

Mahatma Gandhi | Sarkarnama

पाचवेळा नामांकन

महात्मा गांधींना या पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळाले, पण प्रत्येकवेळी त्यांना वंचित ठेवण्यात आले.

Mahatma Gandhi | Sarkarnama

नोबेल कमिटी

गांधींना नोबेल पुरस्कार न मिळण्यामागे नोबेल कमिटीमधील काही सदस्यांची भिन्न विचारसरणी कारणीभूत होती.

Mahatma Gandhi | Sarkarnama

हिंसा आणि अस्थिरता

गांधींचे आंदोलन अहिंसक असले, तरी त्याचे परिणाम काही वेळा हिंसा आणि अस्थिरतेच्या रूपात दिसले असे काही सदस्यांचे म्हणणे होते.

Mahatma Gandhi | Sarkarnama

भारतीयांच्या हक्कांसाठीच लढा

याशिवाय काही सदस्यांचे मत होते की गांधींनी फक्त भारतीयांच्या हक्कांसाठीच लढा दिला, जगातील इतर अत्याचारांविरुद्ध त्यांनी पुरेशी भूमिका घेतली नाही.

Mahatma Gandhi | Sarkarnama

म्हणून राहिले वंचित

या सर्व तर्कांच्या आधारे प्रत्येक वेळी गांधींचे नाव वगळण्यात आले, आणि त्यांना नोबेल शांतता पुरस्कार कधीच मिळाला नाही.

Mahatma Gandhi | Sarkarnama

NEXT : भारतातील दिग्गज राजकीय नेत्यांची समाधीस्थळांची नावे माहिती आहे का?

येथे क्लिक करा