Roshan More
पश्चिम बंगालमध्ये हायहोल्टोज लढत टीएमसी आणि भाजपमध्ये आहे.
बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येताना दिसत आहे.
ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे की, आपला पक्ष 200 जागा जिंकत आहे. अश्वस्त राहा
आपण जिंकत असून मतमोजणी केंद्रांवर शेवटपर्यंत तैनात राहण्याचे कडक निर्देशही देखील ममतांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.
अखेरचा मत मोजला जात नाही, तोवर आपापली जागा सोडू नका," असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.
मतमोजणीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची नियुक्त जिल्ह्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे.