Mani Shankar Aiyar : मणिशंकर अय्यर यांच्या ‘या’ विधानांनी काँग्रेसला नेलं बॅकफूटवर!

Rajanand More

मणिशंकर अय्यर

काँग्रेसचे नेते व माजी मंत्री मणिशंकर अय्यर राजकारणात सक्रीय नसले तरी त्यांची विधाने काँग्रेसची डोकेदुखी वाढवत आहेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपच्या हाती आयते कोलित दिले. ही विधाने पाहुयात.

Mani Shankar Aiyar | Sarkarnama

चीन हल्ल्यावर संशय

अय्यर यांनी 1963 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला ‘चीनने केलेला कथित हल्ला’, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.

China War | Sarkarnama

पाकिस्तानकडे अणुबॉम्ब

भारताने पाकिस्तानचा सन्मान करायला हवा. त्यांच्याकडे अणु बॉम्ब आहे. सन्मान केला नाही तर ते भारताविरोधात त्याचा वापर करतील.

Pakistan Defence | Sarkarnama

राम जन्मस्थळावर प्रश्न

राजा दशरथाच्या महलात 10 हजार कॅमेरे होते. अशावेळी भगवान रामांचे जन्म तिथे झाला असे कसे म्हणू शकतो.

Shri Ram Mandir | Sarkarnama

मुघलांचे कौतुक

मुघलांनी कधीही हिंदूंवर अत्याचार केले नाहीत. त्यांनी भारताला आपलेसे केले आणि देशाला सुसज्ज केले.

Mani Shankar Aiyar | Sarkarnama

चायवाला

2014 च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना चायवाला म्हटले होते. हाच मुद्दा भाजपने प्रचारात जोरदार मांडला. तर काँग्रेसला मोठा फटका बसला.

PM Narendra Modi | Sarkarnama

नीच

चायवाला नंतर नीच या शब्दानेही 2014 ची निवडणूक गाजली. मोदी हे नीच वृत्तीचे व्यक्ती असून त्यांच्यात सभ्यता नाही, असे अय्यर म्हणाले होते.

PM Narendra Modi | Sarkarnama

हाफिज साहेब

मुंबई हल्ल्यातील मुख्य सुत्रधार दहशतवादी हाफिज सईदला ‘हाफिज साहब’ असे संबोधले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. 

Hafiz Sayeed | Sarkarnama

पाकिस्तानातही विधान

पाकिस्तान दौऱ्यावर असताना मोदी सरकार पडल्यानंतरच दोन्ही देशांमध्ये शांतता येईल. एनडीए सरकार पाडण्यासाठी मदत करण्याबाबतचे विधान केले होते. 

Mani Shankar Aiyar | Sarkarnama

NEXT : टीना दाबीच्या आईनं करिअर लावलं पणाला; का दिला IAS पदाचा राजीनामा?

tina Dabi Mother Himali Kamble Dabi | Sarkarnama