Manoj Jarange Patil : जरांगे पाटील शेतकऱ्यांसाठी मैदानात, केल्या 'या' 8 मागण्या!

Rashmi Mane

दसरा मेळावा

नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट केली.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी शेकऱ्यांसाठी नवा लढा सुरु केला आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी सरकारकडे 8 मोठ्या मागण्या केल्या आहेत.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

जरांगे पाटलांच्या काय आहेत 8 मागण्या? 

पहिली मागणी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिवाळीच्या आधी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी पहिली मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

दुसरी मागणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट 70 हजार रुपये भरपाई, शेतजमीन, पीक वाहून गेलं असेल तर त्यांना 1 लाख 30 हजार भरपाई, जनावरं वाहून केली, पीकं वाहून गेली, त्यांना शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून 100 टक्के भरपाई.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

तिसरी मागणी

3.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक रुपयाही कापायचा नाही. सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे पगार कापा. राजकीय नेते, उद्योगपतींकडून पैसे घ्या.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

चौथी बातमी

4. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थीती पाहता सरकारने संपूर्ण कर्जमुक्ती करावी.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

पाचवी मागणी

5. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्यात यावी.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

सहावी मागणी

6. सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला हमीभाव द्यावा.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

सातवी मागणी

7. शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा. (उदा. दहा एकराच्या आत शेती असलेल्या शेतकऱ्यांना महिना दहा हजार रुपये द्यावेत)

Manoj Jarange Patil | Sarkarnama

आठवी मागणी

8.पीकविम्यावरील ट्रिगर उठवावेत.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

Next : RBI चा गेमचेंजर निर्णय; 'या' अकाउंटधारकांसाठी डिजिटल सेवांचा लाभ, कोट्यवधी ग्राहकांना फायदा! 

येथे क्लिक करा