Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या विटा येथील भाषणातील सात महत्त्वाचे मुद्दे !

Rashmi Mane

मराठ्यांना मराठा आरक्षण समजून घेण्यास वेळ लागला.

Sarkarnama

मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे .

Sarkarnama

ज्या जातीनं आरक्षण समजून घेतलं त्यांना लगेच आरक्षण मिळालं.

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्रातले मराठे एकत्र येत नाहीत हे खोटं आहे.

Sarkarnama

आरक्षणाची लढाई एकजुटीमुळे अंतिम टप्प्यात आली

Sarkarnama

घराघरातला मराठा एक झाला आणि स्वतःच्या लेकरांना न्याय देण्यासाठी लढा सुरु केला.

Sarkarnama

Next : फडणवीसांचे विश्वासू आमदारकीच्या वाटेवर...जाणून घ्या, सुमित वानखेडे यांच्याविषयी...

येथे क्लिक करा