Maratha Reservation : अखेर जिंकले मनोज जरांगे; एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस घेत सोडलं उपोषण!

Rashmi Mane

अखेर यश

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाणाऱ्या मनोज जरांगेंना अखेर यश आले आहे. 

जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य

सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आले आहेत.

अध्यादेश

सरकारने मध्यरात्रीच या संदर्भातील अध्यादेश काढण्यात आला.

जरांगेंनी सोडलं उपोषण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं.

ज्यूस पिऊन

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आहे.

जरांगे पाटील यांच्या मागण्यांनुसार

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांनुसार सरकारकडून नवा अध्यादेश काढण्यात आला.

गुलाल उधळून सर्वत्र जल्लोष

या निकालामुळे मराठा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबईत मराठ्यांचा जनसागर उसळला आहे.

Next : मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil | Sarkarnama
येथे क्लिक करा