आता फक्त मॉन्सूनची हवा; महाराष्ट्रात कशी होते एन्ट्री?

Rashmi Mane

मॉन्सून म्हणजे काय?

दक्षिण-पश्चिम दिशेने वाहणारा दमट वारा जेव्हा हिंद महासागरातून भारतात प्रवेश करतो, तेव्हा तो 'मॉन्सून' असतो. यामुळे पावसाळा सुरु होतो.

Monsoon in Maharashtra | Sarkarnama

मॉन्सूनचा भारतात प्रवेश

प्रत्येक वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळात मॉन्सून येतो. येथून तो हळूहळू उत्तर आणि पश्चिमेकडे सरकतो.

Monsoon in Maharashtra | Sarkarnama

महाराष्ट्रात मॉन्सून कधी येतो?

महाराष्ट्रात साधारणतः 7 ते 15 जूनदरम्यान मॉन्सून दाखल होतो. कोकणात सुरुवात होते, मग तो घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्याकडे सरकतो.

Monsoon in Maharashtra | Sarkarnama

मॉन्सूनचा प्रवास कसा असतो?

मोठ्या प्रमाणावर वाऱ्याचा दाब कमी होतो, त्यामुळे समुद्रातून दमट वारे ओढले जातात. हे वारे ढग घेऊन येतात आणि पाऊस पडतो.

Monsoon in Maharashtra | Sarkarnama

हवामान विभागाचा अंदाज

2025 मध्ये मॉन्सून वेळेवर आणि सामान्य राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Monsoon in Maharashtra | Sarkarnama

Next : पावसाचे रेड, ऑरेंज, यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय? कोणता रंग काय सांगतो? 

येथे क्लिक करा