Modi Government: मोदी सरकारचं ऐतिहासिक पाऊल; कृषी क्षेत्राशी संबंधित 'या' तीन मोठ्या योजनांना मंजुरी

Deepak Kulkarni

प्रधानमंत्री धन-धन कृषी योजना सुरू

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं 2025-26 च्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री धन-धन कृषी योजना सुरू केली आहे.

Modi Government farmers Scheme | Sarkarnama

दरवर्षी 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च

मोदी सरकारनं या योजनांवर दरवर्षी 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Modi Government farmers Scheme | Sarkarnama

कृषी क्षेत्राला मोठा लाभ

कृषी क्षेत्राला या तीन योजनांमधून मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Modi Government farmers Scheme | Sarkarnama

100 जिल्हे विकसित करण्याचं सरकारचं उद्दिष्ट

प्रधानमंत्री धन-धन कृषी योजनेतंर्गत शेतीसाठी 100 जिल्हे विकसित करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

Modi Government farmers Scheme | Sarkarnama

प्रत्येक राज्यातील किमान एका जिल्हा

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्येक राज्यातील किमान एका जिल्ह्याचा या योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

Ashwini Vaishnav | Sarkarnama

तब्बल 36 योजना एकत्रपणे राबवणार

या प्रकल्पामध्ये 11 केंद्रीय मंत्रालयांच्या तब्बल 36 योजना एकत्रपणे राबवल्या जाणार आहेत.

Modi Government farmers Scheme | Sarkarnama

तीन निकष

या योजनेसाठी जिल्ह्याची निवड करताना मोदी सरकारकडून तीन निकष लावले जाणार आहे. यात कृषी उत्पादकता, कमी पीक घनता यांसह कर्ज सुविधांचा अभाव यांचा समावेश असणार आहे.

Modi Government farmers Scheme | Sarkarnama

एनजीईएलमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हरित ऊर्जा कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये 20 हजार कोटी रुपये तर स्वच्छ ऊर्जा क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी 7000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे.

Modi Government farmers Scheme | Sarkarnama

NEXT: सतत वादात सापडणारे माणिकराव कोकाटे कोण आहेत?

manikrao kokate | Sarkarnama
येथे क्लिक करा...