Atal Bihari Vajpayee : पोखरण अणुचाचणी ते 'सदा-ए-सरहद'; अटलबिहारी वाजपेयींनी घेतलेले 5 धाडसी निर्णय कोणते?

Jagdish Patil

अटलबिहारी वाजपेयी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती 25 डिसेंबर रोजी साजरी केली जाते.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

जन्म

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे 25 डिसेंबर 1924 रोजी झाला.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

पंतप्रधान

वाजपेयी 3 वेळा पंतप्रधान म्हणून भारताचं नेतृत्व केलं आहे. एक राजकीय नेता असण्यासह ते कवी, पत्रकार आणि प्रभावशाली वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

अजातशत्रू

वाजपेयी यांना अजातशत्रू राजकारणी म्हटलं जातं. कारण विरोधी पक्षांनी देखील कधी त्यांचा तिरस्कार केला नाही.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

धाडसी निर्णय

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कोणते धाडसी निर्णय घेतले ते जाणून घेऊया.

Atal Bihari Vajpayee Lalkrushna Advani Friendship | Sarkarnama

अणुचाचण्या

11 आणि 13 मे 1998 रोजी पोखरणमध्ये 5 भूमिगत अणुचाचण्या घेत त्यांनी भारताला अणुऊर्जा देश घोषित केलं.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

सदा-ए-सरहद

पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या उद्देशाने त्यांनी 19 फेब्रुवारी 1999 रोजी 'सदा-ए-सरहद' नावाने दिल्ली ते लाहोर बससेवा सुरू केली.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

कारगिल युद्ध

1990 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानच्या कब्जात असलेली भारताची जमीन मुक्त केली.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

सुवर्ण चतुर्भुज प्रकल्प

भारताच्या चारही बाजूंना (दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई) रस्त्याने जोडणारा सुवर्ण चतुर्भुज प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात सुरू झाला.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

NEXT : निवडणुकीनंतर 'या' देशांनी EVM वर घातली बंदी, आता बॅलेट पेपरवर मतदान

EVM | Sarkarnama
क्लिक करा