Mayur Ratnaparkhe
'सामान्यातला सामन्य माणूस सत्ताधारी होऊ शकतो. हे अध्यक्षीय लोकशाही आल्यावर होऊ शकते का?'
'ज्या समूहाकडे नैतिकता आहे, त्या समुहाकडे सत्ता आहे, हे लक्षात घ्या.'
'आपले राजकारण हे, इथला माणूस ताठ मानेनं जगणारा असावा, कोणापुढे झुकणारा नसावा यासाठी असलं पाहिजे.'
ओबीसींच्या हातात सत्ता आली पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
'मी दोन-तीन वेळा मोहन भागवतांची भेट मागितली होती पण झाली नाही.या संविधानात काय वाईट आहे ते सांगा ? असं मी त्यांना विचारणार होतो.'
संविधान वाचलं तर आरक्षण वाचेल, संविधान नाही वाचलं तर आरक्षण कसं वाचेल?
'मराठा आणि ओबीसी आरक्षणाची ताट जर वेगळी राहिली तर, या महाराष्ट्रात बदल घडू शकतो हे लक्षात घ्या.'
'जरांगे पाटलांसारखे नेतृत्व पुढं येत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे.'
'नव्या जातीला जन्म देणं हा शासनाचा अधिकार नाही आणि तो अधिकार संविधानाने त्यांना दिला नाही.'