Power cuts during rainy season : पावसाचा एक थेंब अन् वीज गायब होण्यामागे 'ही' आहेत मोठी 5 कारणं

Rashmi Mane

पावसात वारंवार वीज का जाते?

थोडासा पाऊस आला नाही की लगेच अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र यामागे काही महत्त्वाची तांत्रिक कारणे देखील आहेत. जाणून घ्या घेऊया या स्टोरीमध्ये..

Power cuts during rainy season | Sarkarnama

झाडांच्या फांद्या

पावसासोबत येणाऱ्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विजेच्या वायरवर पडतात. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो आणि सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद केला जातो.

Power cuts during rainy season | Sarkarnama

विजेच्या खांबांवर

सततच्या होणाऱ्या पावसामुळे विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि इतर यंत्रणांमध्ये ओल निर्माण होते. यामुळे बिघाड होण्याची शक्यता वाढते.

Power cuts during rainy season | Sarkarnama

ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक अडचणी

अतिवृष्टीमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये पाणी जाणे किंवा तांत्रिक दोष निर्माण होणे सामान्य आहे. अशा वेळी मोठ्या भागाचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

Power cuts during rainy season | Sarkarnama

शॉर्ट सर्किट

पावसामुळे तारांवर पाणी साचल्यास किंवा वायरमध्ये संपर्क झाल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वीजपुरवठा काही वेळा पूरता बंद केला जातो.

Power cuts during rainy season | Sarkarnama

सुरक्षेसाठी निर्णय

अनेक वेळा यंत्रणेत मोठा बिघाड नसतानाही नागरिकांच्या सुरक्षेसाठी वीज कंपन्या खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करतात.

Power cuts during rainy season | Sarkarnama

जुन्या यंत्रणेमुळे वाढतात समस्या

काही भागांतील जुने खांब, तारा आणि उपकरणे पावसाळ्यात संवेदनशील बनतात. त्यामुळे किरकोळ पावसातही वीज खंडित होण्याच्या घटना वाढतात.

Power cuts during rainy season | Sarkarnama

Next : राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! कुठे होर्डिंग पडले तर कुठे दरडी कोसळल्या; थरकाप उडवणारे PHOTOS आले समोर

येथे क्लिक करा