1982 - नवी दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा शानदार समारोप
2001 - तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची तान्सी जमीन गैरव्यवहार आणि प्लेझंट स्टे हाॅटेल गैरव्यवहार प्रकरणातून उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.
2003 - विधानसभा निवडणुकांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये काँग्रेसचा पाडाव करुन भाजपने मिळवली सत्ता. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये मिळवले होते निर्विवाद बहुमत
2004 - विशेष सामाजिक कार्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना चौथा पावलोस मार ग्रेगोरिअस पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ विचारवंत डॉ. पावलोस मार ग्रेगोरिअस यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
Next : यूपीएससी परीक्षेत साडीवर विचारला प्रश्न अन् खूबसूरत उत्तर