Maharashtra Tourism : महाराष्ट्र पर्यटन होणार सर्वात सेफ; 'TSF' करणार सुरक्षा

Rashmi Mane

'पर्यटन सुरक्षा दल'​

महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'पर्यटन सुरक्षा दल' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे

Maharashtra Tourism | Sarkarnama

पर्यटकांना सुरक्षा

ही योजना पर्यटन स्थळांवरील सुरक्षा वाढविण्यासाठी आणि पर्यटकांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे.

Maharashtra Tourism | Sarkarnama

पर्यटन स्थळांवरील सुरक्षा वाढविणे

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष दल स्थापन केले जाईल, जे प्रमुख पर्यटन स्थळांवर तैनात राहील अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

Maharashtra Tourism | Sarkarnama

विशेष प्रशिक्षण

या दलातील कर्मचाऱ्यांना पर्यटकांशी संवाद साधणे, आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे आणि विविध भाषांमध्ये संवाद साधण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

Maharashtra Tourism | Sarkarnama

पर्यटन वाढीस चालना

सुरक्षिततेमुळे पर्यटकांचा विश्वास वाढेल, ज्यामुळे पर्यटन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Tourism | Sarkarnama

प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी

2 ते 4 मे 2025 दरम्यान पार पडणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित होणार आहे. 

Maharashtra Tourism | Sarkarnama

प्रायोगिक अंमलबजावणी

सुरुवातीला ही योजना काही प्रमुख पर्यटन स्थळांवर प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाईल, आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात विस्तार केला जाईल.

Maharashtra Tourism | Sarkarnama

पर्यटन स्थळ

ही योजना महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षा वाढविण्यासाठी आणि पर्यटकांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे.

Maharashtra Tourism | Sarkarnama

Next : पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंदूंची लोकसंख्या किती? रिपोर्ट वाचून बसेल धक्का 

येथे क्लिक करा