Rashmi Mane
सध्या अभिलाषा या तेलंगणा केडरच्या 'आयएएस' अधिकारी आहेत.
अभिलाषा 2017मध्ये UPSC परीक्षेत 18 वा क्रमांक मिळवून IAS बनल्या.
अभिलाषा यांचा आयएएस होण्याचा प्रवास सोपा नव्हता.
अभिलाषा यांचा अधिकारी होण्याचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता.
'आधी करिअर, मगं लग्न' असा विचार त्यांच्या कुटुंबाला पटवून द्यावा लागला.
अभिलाषा या लहानपणापासूनच टॉपर होत्या. त्यांना बारावीत ८४% गुण मिळाले होते.
बारावीनंतर त्यांनी महाराष्ट्रातील एका महाविद्यालयातून बी.टेक. ही पदवी मिळवली.
'आयएएस' अधिकारी झाल्यावर अभिलाषा यांनी 2022मध्ये लग्नगाठ बांधली.