Maharashtra Politics: आज कोण काय म्हणालं?

सरकारनामा ब्यूरो

आज महाराष्ट्रात

सोमवारचा दिवस महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडींमुळे गाजला. जाणून घ्या आज कोणत्या राजकीय नेत्यानं काय विधान केलं! वाचत राहा!

Maharashtra Polittics | Sarkarnama

राजू शेट्टी आक्रमक

केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कांद्यावरील निर्यातशुल्क हटवण्याचा निर्णय उशीरा घेतला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

- राजू शेट्टी

Raju Shetti | Sarkarnama

उदय सामंतांची फटकेबाजी

उद्धव ठाकरे शाळकरी मुलांसारखे अटी घालत आहेत. त्या अटी-शर्तींवर राज ठाकरे तडजोड करतील, असं मला वाटत नाही.

- उदय सामंत

Uday Samant | Sarkarnama

अजित पवारांची स्पष्टोक्ती

शेतकऱ्यांना एका रुपयात विमा देण्याची योजना आम्ही सुरु केली होती. पण या योजनेत अनेकांनी आम्हाला चुना लावला. याचा सगळा तपशील आम्ही काढला आहे.

- अजित पवार

Uday Samant | Sarkarnama

रामदास आठवले काय म्हणाले?

उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार असतील तर आमच्या शुभेच्छाच आहेत. पण आम्ही सारे रिपब्लिकनवाले भाऊ कधी एकत्र येणार?

रामदास आठवले

Ramdas Athawale | Sarkarnama

पालकमंत्री सावे संतापले

आमच्याकडे पाच वर्षे २३७ आमदार आहेत. ज्यांना युतीत राहायचं नाही, ते बाहेर पडतील.

- अतुल सावे

Atul Save | Sarkarnama

जयकुमार गोरेंचा इशारा

आता मी बोलायचं नाही असं ठरवलं आहे. पण कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. कुणी काय केलं याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे.

- जयकुमार गोरे

Jaykumar Gore | Sarkarnama

रोहित पाटील यांची इच्छा

ठाकरे बंधू एकत्र येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्यास आनंदच होईल.

- रोहित पाटील

Jaykumar Gore | Sarkarnama

NEXT : ऑस्ट्रेलियाचा PM मोदींशी पंगा; गुजरातसह 5 राज्यातील विद्यार्थ्यांना 'देशबंदी', काय आहे कारण?

Narendra-Modi-Aus.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...